बुधवार, ४ मे, २०११

श्रीमती लीलावती दत्तात्रय आपटे




श्रीमती लीलावती बाळासाहेब आपटे. श्रीमती लीलावतीचा जन्म ऊज्जॆन मध्य प्रदेश च्या ऊच्चभ्रू परिवार माधव कालेजचे प्रोफेसर शंकर रामचंद्र वॆद्य यांचेकडे १०मार्च१९२४ला झाला. लहानपणी पासून ९वर्ष वया पर्यंत वॆद्य घराण्यात एकुलती,रूपवती शिवाय देखणी असल्याने १९३९ला १६व्या वर्षी दत्तात्रय हरी ऊर्फ बाळा साहेबांशी विवाह होऊन ग्वाल्हेरला आपटे वाडा चिटणीस गोठात आल्या.घरांत मोठे म्हणून फक्त कुंटे मावशीच होत्या देवाच्या कृपेने त्यांनाअपत्ये झाली १ला४,,नंबर मुलगे अल्पायुशी २कलावती ३सुधाकर ६सुभाष प्रकाश जिवंत हयातीत आहेत..आपल्या चॊकी वाड्यात ऎशो आरामात १९४ पर्यंत, १९४० मुलगा, १९४२ कलावती, १९४४ सुधाकर, १९४५ मधुकर ही चॊघे वाड्यात जन्माला आली. पुढे राजाला रोज कागाळ्या करून बाळाला वाड्यातून हुसकावून लावले पण वाडा सोड्ण्यापूर्वी १ला मुलगा जग सोडूनगेला बाळाचा पोषभत्ताही बंद झाल्यामुळे नोकरी करणे भाग पडले.खर्‍या अर्थाने लीलाबाईंचा १९४५ च्या मधूच्या (अल्पायुषी) ज्न्म मृत्यूनंतर वाडा सोडला १४ वर्षांचा वनवास सुरू झाला. छ्त्री बाजारात एका भाड्याच्या घरात असताना बाळा साहेबांना स्टेट्ची ट्रेझरी आफीसरची नोकरी मिळाली वर्षात १५ अगस्त १९४७ ला भारताच्या स्चातंत्र्या नंतर राज्ये सगळी संपवली गेली आणि "मध्यभारत"" एकप्रदेश ऊगवला म्हणून बाळासाहेबांची सरकारी नोकरी सुरू होऊन मंदसोरला ट्रेझरी आफीसर म्हणून बदली झाली. तेथे जेमतेम १वर्ष नंतर अरूण(मुलगा)च्या जन्मानंतर १९४९ मधे बाळा साहेबांना एकाऊंटंट जनरल आफीसात आफीसर म्हणून बढती १९५१ ईंदोर येथे बदली झाली.पुढे. वर्षानंतर मध्यप्रदेश बनला म्हणून १९५२ ला केन्द्र सरकारशी संलग्न होऊन पुढे .जी.शी भांडण झाले त्यांची बदली राजकोट (गुज) येथे केली गेली.तेथे केन्द्रीय मंत्र्याशी मॆत्री करून पुन्हां १९५५ ला बदली होऊन ग्वाल्हेरला .जी आफीसात आले ग्वाल्हेर्ला साठे याव्या घरांत लोहिया बाजारात भाड्याने २वर्ष राहिलो.आश्र्चर्याची गोष्ट राजे जीवाजीरावांना बाळाच्या मॆत्रीची आठवण झाली जुन्या आठवणीं वरून बाळावर केलेल्या अन्यायाची दुरूस्तीसाठी अण्णा साहेबांना बाळाला हिस्सा देण्यासाठी दबाव आणला म्हणून त्या वाड्याचा षष्ठांशभाग दान बाळाला दिला अश्या पध्दतीने लीलाबाईंचा माहे २६ मॆ १९५८ ला एकीकडे वनवास संपल्याचा आभास दुसरीकडे ग्रहदोषाची सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली.आपल्या घरी बाहेर आंगणातझोपलेल्या अवस्थेत जूनमधे उजव्या पायाच्या पोटरीला विषारी कीडा चावला रात्री २ला उठून बघितले तर एक ईंच खोल अर्धा ईंच गोल घाव दिसला पण किड्याचे दर्शन झाले नांही.एक मुखाने जुन्या सगळ्या वडील मंडळीं च्या तोंडून निघाले की अण्णा साहेबांनी"मूठ मारली".पुढे तो घाव तर बरा होणे सोडून १८ जुलॆ १९५८ ला ग्वाल्हेरच्या जय आरोग्य होस्पीटल मधे भरती केले आणि २५ जूलॆ १९५८ ला शव बाहेर काढले.असे लीलाबाईंना वॆधव्य आले पण त्यास्थितही त्यांनी कठोर मनाचा परिचय दिलाच पण बुध्दीचा समतोल राखून एका १९३९ ला मॆट्रिक फेल बाईने २० वर्षांनंतर १९५८ च्या वॆधव्या नंतर १९५९ च्या मॆट्रिक परीक्षा पहिल्या धडाक्यात पास करून २५ डिसेंबर १९५९ पासून चार ह्जार पुरूषां मधली एकमेव पहिली .जी. आफीसची महिला कर्मचारी होण्याचा बहुमान मिळवला. .
पुढ्चा प्रवास एकीकडे आफीसची जवाबदारी दुसरीकडे चार अपत्यांना चांगले संस्कार देण्यापासून ते सुशिक्षित होऊन मोठे काळजी ह्याशिवाय बाईंची पदवीधर होण्याची महत्वाकांक्षा ही तारेवरची कसरत त्यांनी ईतक्या शांतपणे पूर्ण केले की मुलगी सुग्रही लग्न होऊन आठवले परीवारात सुखी,मोठा मुलगा हा ईले. ईंजीनिअर तिसरा सुभाष बी.एस सी चॊथा प्रकाश एम.असे पूर्णतर केलेच शिवाय आपला कविता करण्याचा छंद ४०० ज्या पुढे तीन पुस्त्कातून छापल्या आणि बाळासाहेबांनी पेशव्यां-चे
नोव्हेंबर१९७३ला
नोकरी
दिवसा
मुलीकडून नातू म्हणून केन्द्र सरकारला अर्जाचा पाठपुरावा करून सन ताहयात पेंशन मिळवली. १९८४ पर्यंत स्वाभिमानाने करून .जी आफीसातून निवृत्ती झाली. अश्या पध्दतीने शेवटच्या पर्यंत बाईंनी तीन पेंन्शनी मिळवल्या व१९सेप्टेंबर२००९ला देवाज्ञा नवरात्रीच्या  पहिल्या दिवशी सुदिनी झाली.  ईंदोरला असताना जून१९४९ला सुभाष १९५०ला प्रकाशचा जन्म.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा