---- संस्थान आपटे(ग्वाल्हेर)घराण्याचा वंशवृक्ष
नारो विष्णू
जन्म १६६०-- म्रुत्यू १७४५
_________________।_________________
। ।
हरी ऊर्फ बाबा साहेब विठ्ठल ऊर्फ भाऊ साहेब
। ।
गणेश ऊर्फ राव साहेब गोपाळराव ऊर्फ भॆय्यासाहेब
(निपुत्रिक मरण) (निपुत्रिक मरण)
। ।
हरी ऊर्फ नाना साहेब श्रीधर उर्फ दाजीसाहेब
(९वर्षे वयात दत्तविधान) (२पुत्र-पत्नीसह दत्तविधान)
। ____________।__________
(९वर्षे वयात दत्तविधान) (२पुत्र-पत्नीसह दत्तविधान)
। ____________।__________
दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब । । । ।
जन्म-१९१५, मरण-१९५८ माधव परशुराम निळकंठ दामोदर*
जन्म-१९१५, मरण-१९५८ माधव परशुराम निळकंठ दामोदर*
(महादेव) * (दत्तविधानानंतर जन्म)
हा वंशवृक्ष सरदारी, जहागिरदारी संपेपर्यंतच दाखविला आहे, कारण ज्या ऊद्देशाने हे सगळे लिखाण चालू आहे ते फक्त जगातील आपटे कुटुंब यांना,शिंदे(सिंधिया) ग्वाल्हेरचे राजे यांनी पेशव्यांच्या वंशजांवर अन्यायांची घडी कशी वंश परंपरागत,पिढ्यानपिढ्या चालू ठेवून पुढ्च्या पिढीस दारोदारी हिंड्ण्याची वेळ आणली व पुढे नेस्तनाबूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा